majhe ashru
अश्रु डोळ्यातले डोळ्यातच कसे साठवायचे
डोळ्याच्या काठानी आणखी किती भार पेलायचे
तू नसतोस तेव्हा अश्रु डोळ्यानाच जड़ होतात
आठवनी तुझ्या मनास मोहरून जातात
गोष्ट एक क्षणाची क्षणातच कशी ठेवायची
गोष्ट अशी की शब्दातच कशी साठवयची
तू माझा नाहि हे सत्यच कडू आहे
तुझ्या मार्गातुन जाने हेच पटत आहे
तुझ्या आठवनी व अश्रु हेच सोबत आहेत
आणि न कळत अश्रु ओघलत आहेत
manali sawant
Monday, November 17, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment